Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




गरीबी

गरीबी कशामुळे?

लेखनप्रकार : 

व्यासपीठ

व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल बळीराजाच्या प्रशासकांना धन्यवाद देतो.

मुद्दा असा मांडायचा होता की:

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर:

१. आपल्याला लोकसंख्या नियंत्रीत करन्यात बरेचसे अपयश आले.

२. भौगोलिक प्रदेशामधील नैसर्गीक सुबत्तेची असमान वाटणी गृहीत धरून आहे त्य परिस्थितीत पुरेसे रोजगार उपलब्ध करण्यात अपयश आले.

३. शिक्षणाचा पुरेसा प्रसार किंवा त्याबाबत कायदे करण्यात अपयश आले.

हे घटक मूलभूतरीत्या गरीबीस जबाबदार आहेत असे मला वाटते. सदस्यांचे याबाबत काय मत आहे अशी उत्सुकता आहे.

पाने