Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



नाथाच्या घरची उलटी खुण..!

..............खरे तर कांदा हे मसाल्याचे पिक आहे. ती जीवनावश्यक वस्तू तर आजिबातच नाही. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी रोगी दगावला किंवा कुठला रोग कांदा न खाल्ल्याने वाढला असेही नाही. खरे तर आपले पूर्वज पावसाळ्यात कांद्याचे सेवन कमी करावे, किंवा बंदच करावे असा सल्ला देत. आमच्याकडे चम्पाशष्टी पर्यंत कांदा न खाण्याचे व्रत आजही काही भाऊ बहिणी ठेवतात. आणि त्यांना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्याचे कुठे ऐकिवात नाही. तरीही आणिक भाडोत्री गरीब कैवारी दरवर्षी नेमाने कांद्याचे भाव पाडतात. .... आणि खाल्लेल्या हाड्काला जागणारे श्वान आभाळाकडे तोंड करून मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने गळा काढतात.

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 15/09/2011 - 09:44. वाजता प्रकाशित केले.

    महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला चुकीची माहिती की, यंदा कांद्याचे उत्पादन ३० टक्यांनी कमी येणार आहे. मात्र जुना बंपर स्टॉक शिल्लक असल्याची माहिती दडवून ठेवण्यात आली.. अशी सारवासारव राष्ट्रवादी पक्षातर्फे केली जात आहे.

    शेतीविषयावर केंद्र शासन किती बेपर्वाईने धोरण राबविते, याचा हा एक मासलेवाईक नमुना आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • navnath pawar's picture
    navnath pawar
    गुरू, 15/09/2011 - 11:27. वाजता प्रकाशित केले.

    प्रस्तावित लोकपाल विधेयकात या बेपार्वाइवर नुकसानभरपाइचि काय तरतुद आहे?

    Navnath Pawar
    Aurangabad, Maharshtra