पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी जिणे.
बरसले पाणी गाई वारा गाणी आशेवर गांव करतो पेरणी
अर्ध्यात पाऊस गायबच झाला हिर्वा हिर्वा उस बघ कडू झाला
अश्या आड़वेळी कोण देतो हात हाताशी आलेली करपली पात
नाही आले ध्याना गोठला हा श्वास आड्यातला दोर कधी झाला फास
पुनः आले पाणी खुणावी ती गाणी दिसेना तो आता कुंकवाचा धनी
आठवण झाली झाली खुप की हो! पाडसं गोठयात रोज फोड़े टाहो
अर्ध्यातून गेला निघोनिया बाप शेतकरी जिणे जन्माचा का शाप?
- प्रशांत पनवेलकर वर्धा. ------------------------- (षडाक्षरी)
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
रचना उत्तम आहे. अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन.
रचना उत्तम आहे. अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/