![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जेव्हा लोक चिंतेने असतात ग्रस्त
तेव्हा दारू पिऊन होतात सुस्त
दारूने झाले कित्येक परिवार बरबाद
तर काही झाले जीवनातून 'बाद‘
नवरा राहतो दिवसरात्र दारूपाशी
मुलं-बाळ मात्र राहतात उपाशी
दारूत नवऱ्याने केला पैसा नष्ट
मग खावं लागलं लोकांचं उष्ट
मद्यपी म्हणून समाजाने मारला शिक्का
बायको- पोरं सोडून गेल्याने बसला धक्का
सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
ही घडवेल मानवाची अधोगती
नसावे कोणतेही जीवन दारूयुक्त
तरच होईल भारत व्यसनमुक्त
प्रतिक्रिया
सरकार म्हणते धान्यापासून
सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
ही घडवेल मानवाची अधोगती
हे कडवे सोडून बाकी कविता चांगली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
यामागील कारण काय आहे?
यामागील कारण काय आहे?
धान्यापासून असा शब्द
सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
ही घडवेल मानवाची अधोगती
मानवाची अधोगती होत असेल तर ती सर्वच प्रकारच्या दारुमुळे होते. मग ती द्राक्षाची असो, मोहफुलाची असो, फळांपासूनची असो की धान्यापासून असो.
दारू वाईट असतेच. ती कशापासूनही तयार होणारी असो. किंवा देशी असो की विलायती असो.
वरील कडव्यात धान्यापासून असा शब्द आल्याने त्याचा अर्थ वेगळा जातो.
शेतकरी तितुका एक एक!
ठिक आहे
ठिक आहे
पाने