पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी
नाम होठी विठ्ठलाचे, आणि हाती टाळ आहे काय गाऊ गीत त्याचे, कोरडा हा माळ आहे.
घाम गाळे बाप आई, डोलणारे पीक येते पीक तेही नासवीतो, तो असा नाठाळ आहे.
सोडवावे मी कसे हे, शब्दकोडे जीवनाचे वावरी हा रुतलेला, कर्जरूपी फाळ आहे.
मोगलाई ठोकशाही, एक तोही काळ गेला आजची ही लोकशाही, का तरी आबाळ आहे.
थांबवा ती भाषणे नी, घोष सारे संस्कृतीचे आजही पोटात माझ्या, पेटलेला जाळ आहे.
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.