Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none




कोरोना आणि शेती

लेखनविभाग: 
ललितलेख

कोरोना आणि शेती :

कोरोनाच्या भीषण संकटात जगातील सर्व उद्योगधंदे, यंत्रसामुग्री, विज्ञान व तंत्रज्ञान, सरकारी कार्यालये कामे ठप्प झाली परंतु, शेती हे एकमेव क्षेत्र चालू होते, आर्थातच मानवी प्रगतीची सुरुवात व शेवट शेतीच आहे. कोरोना असो वा त्यापेक्षा अन्य भयंकर आजार शेती बंद करून चालणार नाही. शेती क्षेत्र मानवी जीवनमानाचा चक्र आहे हे वास्तव्य आहे ते नाकारू शकत नाही. कोरोनाने मानवी जीवनमानातील सर्व क्षेत्र उध्वस्त करून मानवाचे जनजीवन विस्कळित केले यामुळे, शेती क्षेत्र व शेतकऱ्यांना यापुढे सन्मानाची वागणूक व शेतमालाला चांगला भाव मिळेल ही आशा आहे. विज्ञान व तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नधान्य, शेतमाल हा एकमेव पर्याय आहे. शेती क्षेत्र हे जागतिक जीवनमानाचे केंद्रबिंदू आहे हे कोरोनामुळे पुन्हा सिद्ध झाले व शेतीला नक्की चांगले दिवस येतील. चला आशा करूया कोरोना जगभरातून हद्दपार होईल आणि लॉकडाऊन मध्ये पिकवलेला शेतमाल सर्वांना पुन्हा एकदा सुखाचा अन्नाचा घास खातील. शेवटी शेतकरी राजा हा अन्नदाता, जगाचा तारणहार आहे.
कोरोना नक्की हरणार शेतीला चांगले दिवस येणार.

गणेश गंगाधरराव वरपे,
7385851650
1505ganesh@gmail.com
माजलगाव जी. बीड

Share

प्रतिक्रिया