पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आपला हिस्सा दुसऱ्यास घालेल, स्वतः खाणार नाही अन्नदाता तो मग कसा भूका मरणार नाही
दलाल ठरवेल जोपर्यंत शेतमालाचे दाम लिहून देतो तोपर्यंत शेतकरी कधीच तरणार नाही
शेतकऱ्यासही घ्यावा लागेल विष्णूचा अवतार नाही तर काही वामन बळीचं मुंडकं सोडणार नाही
शेतकरी गज़ल देखील जर मुसल्सल नसेल तर मग शेतकऱ्याची क़ैफ़ियत येथे कोणीच ऐकणार नाही
धन्यवाद
Dr. Ravipal Bharshankar
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
जबरदस्त!
दलाल ठरवेल जोपर्यंत शेतमालाचे दाम
लिहून देतो तोपर्यंत शेतकरी कधीच तरणार नाही
धन्यवाद भाऊ
धन्यवाद
Dr. Ravipal Bharshankar