पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
अभिप्राय
एक “अनुभवसिद्ध रानमेवा”
वर्धा हा महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा, पण बहूपरिचित अशी ही भूमी. सर्वच सेवा कार्यात अग्रेसर असा परिचय असलेली. ‘वरदा’ या पवित्र संतसंगी मायगंगेने आपले कृपेचे आवरण दिले म्हणूनच या जिल्ह्याला ’वर्धा’ हे नाव पडले. ही भूमीराष्ट्रपिता म.गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत विनोबा भावे यांच्या चरणस्पर्शाने व विचाराने पवित्र झालेली, म्हणूनच संपूर्ण देशात या जिल्ह्याचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय आहे. या जिल्ह्यात कवी,लेखक,कीर्तनकार, समाजसेवक, दानशूर कार्यकर्ते भरपूर आहेत.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.