पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर
काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?
राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे? अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.