पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
लावणी
चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली
आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥
हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस
निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.