पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
नागपुरी तडका
शेतकरी काव्य
वाङ्मयशेती
गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते एक सांगा भाऊसाहेब सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?
हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.