पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
दुष्काळ...
नभा नभा बरसावे आता व्यथा भळाळली ह्रिदयाची घुमे तलवार दुष्काळाची !!
सुकूनी गेल्या झाडे न वेली आसवे विरली डोळ्यातली दडली खोल काया पाण्याची !!
जीवन सारे व्याकूळ झाले पशु पक्षी ते रक्तात न्हाले कशी भरु खळगी पोटाची !!
दिले आकार न मानवाची मूर्ति बनली अचेतनेची कुणी राखे ना वेळ भुकेची !!
माझे सुर सारे भेसूरले नाही मोकळे मार्ग उरले आता पाहतो वाट मृत्युची !!
- निलेश संगिता अनंत उजाळ. {७०४५३९८५६१}
आत्म्याची तळमळ म्हणजे कविता कधी कधी ती मुकी मुक्यानेच जाते
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
छान
आत्म्याची तळमळ म्हणजे कविता
कधी कधी ती मुकी मुक्यानेच जाते
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!