पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
रान-वीस्तव.
बनला रानाचा वीस्तव झाला पोरका नांगर, फक्त घोट गीळुन पाण्याचा सुरू आहे रात्रीचा जागर.(1)
दुरावल दप्तर पोरांच अंगास पुरते कापड नाही, लक्ष्मीरूपी आलेल्या बायकोजवळ पीवळा मनी ऊरला नाही.(2)
ना कोंब फुटण्याची आता उम्मीद या रानात, कीती साल असच सरायच उरला ना धीर मनात.(3)
क्षणाक्षणाच्या मरनात आता कुटवर जगायच, का औषध घेऊन सार्यांनी कायमच नीजायच.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!