पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
सकाळ पासून चालवते, तो दोन बैलांचा नांगर। त्याची बायको घेऊन जाते, त्याला चटणी आणि भाकर।
एकदा पाऊस पडला नाही, गेलं वाया पूर्ण शेत। दुसऱ्या वर्षी कर्ज कडून, त्यानं पिकवल हिरवं शेत।
पाहून कापसाचे भाव, तो रडला शेतकरी। दुसऱ्या दिवशी त्यानं, घेतली विहिरी मधी उडी।
दोन वेळच अन्न, शेतकऱ्याला चांगलं मिळत नाही। पण, सरकार शेतकऱ्याकडे, वाळूनही पाहत नाही।
चांगलीच होते, या शेतकऱ्याची दशा। मग जगावणार देश, हा शेतकरी कसा।
नाव:-प्रतिक राऊत
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.