पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी गीत
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान
कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे तिरंगि झेंडे घेऊन गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.